‘चैत्र चाहूल २०२६’ : ‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा भावपूर्ण सोहळा रवींद्र नाट्यमंदिरात संपन्न!

मुंबई :गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या ‘ॲड फिझ’…

जागतिक बालरंगभूमी दिनी ‘गुरुस्कूल गुफान’मध्ये प्रा.देवदत्त पाठक यांच्या नाट्य कार्यशाळेतून आणि डुंगु आणि पुंगू या नाटकाद्वारे साजरा

पुणे: एक तर मुलांना नाट्यगृहाकडे न्या किंवा घरामध्येच नाट्य कला मुलांसाठी मुलांच्या रंजन व प्रबोधन ,…

‘२४ व्या झी सिने अवॉर्ड्स २०२६’ मध्ये विकी कौशलने मराठा शौर्याला दिली खास आदरांजली

‘२४व्या झी सिने अवॉर्ड्स २०२६’मध्ये विकी कौशलच्या दमदार परफॉर्मन्समधून मराठा अभिमानाचा उत्सव मुंबई: ‘झी’ टीव्हीने पुन्हा…

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी हक्क, न्याय व कृती या संकल्पनेवर देवदत्त पाठक यांची कार्यशाळा आणि नाटकाचा प्रयोग

पुणे: जागतिक महिला दिननिमित्त WWA प्रेरित महिलांसाठी हक्क (राइट्स), न्याय (जस्टीस) व कृती (ॲक्शन) या संकल्पनेवरची…

पं. अजितकुमार कडकडे यांची भव्य ‘संगीत रजनी’ बोरीवलीत!

मुंबई: भक्तीगीतांच्या सुमधुर सादरीकरणाने आणि भावस्पर्शी गायनशैलीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रख्यात ज्येष्ठ गायक, गानसम्राट गोमंतक…

‘गोंधळ’चे ओटीटी डील? दिग्दर्शकाने एकाच दिवशी घेतल्या ४ आलिशान गाड्या

मुंबई: चित्रपटगृहांत यशस्वी ठरलेला आणि आशयघन मांडणीमुळे प्रेक्षक–समीक्षकांची दाद मिळवलेला ‘गोंधळ’ आता मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विकला…

‘शतक’मधून डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरणादायी प्रवासाला उजाळा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त तयार होत असलेल्या ‘शतक’ चित्रपटाबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. नवी…

ज्येष्ठांचे उत्तरायण आनंदी करतोय नाटकाचा तास- देवदत्त पाठक

पुणे:निवृत्तीनंतरचा काळ व्हावा सुखाचा, असं सर्वांनाच वाटतं, अनेक वर्ष जेव्हा एखादी व्यक्ती काम करून निवृत्त होते,…

झी मराठी व्हॅलेंटाईन सप्ताह… समर–स्वानंदी आणि तारिणी–केदारचे रोमँटिक क्षण!

‘व्हॅलेंटाईन डे’ला झी मराठीवर आपल्या आवडत्या मालिकांमध्ये प्रेक्षकांसाठी खास रोमँटिक,भावनिक आणि मनोरंजक घडामोडी घडणार आहेत. मुंबई:…

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

मुंबई: शौर्य, जिद्द आणि चातुर्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी असंख्य समस्यांवर मात करत स्वराज्याची स्थापना केली. असामान्य…