पत्रकारितेतील बदल स्वीकारताना मूल्यांची जपणूक गरजेची – डॉ. सुकृत खांडेकर
मुंबई: ‘पत्रकारिता क्षेत्रात झपाट्याने परिवर्तन होत असताना नवीन संधींचे दरवाजे उघडत आहेत; मात्र या प्रवासात मूल्यांची जपणूक आणि जबाबदारीची जाणीव तितकीच महत्त्वाची आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक व राजकीय विश्लेषक…

