गायक कैलाश खेर यांचा स्वच्छतेचा नारा
मुंबई: दमदार आवाजाने लाखो रसिकांच्या हृदयांवर राज्य करणारे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी आजवर अनेक सुपरहिट गाण्यांसाठी आपला आवाज दिला आहे. आपल्या दमदार आवाज आणि अर्थपूर्ण गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गायक…
मुंबई: दमदार आवाजाने लाखो रसिकांच्या हृदयांवर राज्य करणारे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी आजवर अनेक सुपरहिट गाण्यांसाठी आपला आवाज दिला आहे. आपल्या दमदार आवाज आणि अर्थपूर्ण गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गायक…
ठाणे: प्रेक्षकांना कायमच दर्जेदार आणि मनोरंजक कथा देणाऱ्या झी मराठीवर एक नवी कोरी मालिका दाखल होत आहे ‘कमळी’. या मालिकेची कथा एका अशा मुलीची आहे जिला माहितीये की ‘शिक्षण हाच…
मुंबई: मराठी चित्रपट ‘जारण’ने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करत केवळ समीक्षक, चित्रपटसृष्टी नव्हे, तर सर्वसामान्य प्रेक्षकांकडूनही भरभरून प्रेम मिळवले आहे. अनेक मोठ्या हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेतही ‘जारण’ने आपल्या वेगळ्या आशयामुळे…
मुंबई: क्रिकेटला लॉस एंजेलिस २०२८ ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये आणि त्यानंतरच्या स्पर्धांमध्ये समाविष्ट करण्यासाठीचा गतीने वाढणारा पाठिंबा सुरूच आहे. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे (ICC)अध्यक्ष जय शाह यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे(IOC) अध्यक्ष…
मुंबई: दमदार आवाजाने लाखो रसिकांच्या हृदयांवर राज्य करणारे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी आजवर अनेक सुपरहिट गाण्यांसाठी आपला आवाज दिला आहे. आपल्या दमदार आवाज आणि अर्थपूर्ण गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गायक…
मुंबई:जागतिक वाणिज्य आणि एआय नवोपक्रमाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या वेळी, गुगल समर्थित आघाडीची ग्राहक तंत्रज्ञान कंपनी ग्लान्सने ग्लान्स एआयचे अनावरण केले आहे. हे त्यांच्या मालकीच्या सर्वात प्रगत एआय मॉडेल्सद्वारे समर्थित एक…
मुंबई: ऑटोकार इंडिया आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नुकताच ‘वुमन विथ ड्राईव्ह’ उपक्रमाचा पाचवा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. मुंबईतील व्हिक्टोरिया साउथ येथून सुरू…
मुंबई: भारतातील समकालीन ऑटोमोटिव वारशाच्या सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक, मॉडर्न क्लासिक रॅली आता अधिक विस्तृत स्वरूपात आणि जास्त क्लासिक कार्ससह परत येत आहे. ऑटोकॉर इंडियाद्वारे आयोजित हा इव्हेंट आता दोन…
मुंबई: एसएलसीएमने किसानधन या आपल्या वित्त विभागाच्या माध्यमातून मोठे यश साध्य करत ७८,००० हून अधिक छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांच्या आयुष्यांवर मूलगामी स्वरूपाचा प्रभाव टाकला आहे. तसेच २३,००० हून अधिक महिला…
मुंबई: शेती व्यवसायात आता नवनवीन बदल घडवून आणले जात असून यात आता महिला देखील मागे नाहीत. कृषी क्षेत्रातील आधुनिक फवारणीच्या तंत्रज्ञानाला वर्ध्यात एका महिला पायलटच्या प्रयत्नांची जोड मिळणार आहे. ‘सलाम…
मुंबई: आंतरराष्ट्रीय योग दिनी उपनगर शिक्षण मंडळ संचलित व्रजलाल पारेख मराठी माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. एक पृथ्वी एक शरीर त्यासाठी योग या यावर्षीच्या संकल्पनेवर आधारित योग दिवस…
मुंबई: अंधेरीच्या विद्या विकास मंडळ विद्यालयात ‘ऋणानुबंध@२५’चे आयोजन करण्यात आले. वर्ष २०००च्या माजी विद्यार्थ्यांनी २५ वर्षांनी एकत्र येऊन शाळेचे ‘ऋणानुबंध’ कृतज्ञतेच्या सामाजिक बांधिलकीने जपले. शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा कल्पक…