रावरंभा चित्रपटात पहिल्यांदाच कुशल बद्रिके दिसणार क्रूरकर्मा कुरबतखानच्या नकारात्मक भूमिकेत

मुंबई : विनोदाच्या अफलातून टायमिंगने प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेता कुशल बद्रिके आता वेगळ्या रूपात…

टीआयई मुंबईच्या अध्यक्षपदी डॉ. अपूर्व शर्मा यांची नियुक्ती

मुंबई : द इंडस आंत्रेप्रीन्युअर्स (टीआयई) मुंबईने जाहीर केले की, ‘डॉ. अपूर्व शर्मा मार्च २०२३ पासून…

दादरच्या शिवाजी उद्यानात खासदार राहुल शेवाळे यांच्या ‘थेट संवाद’ उपक्रमाला स्थानिकांचा सकारात्मक प्रतिसाद !

मुंबई:सुमारे तीन वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे अशास्त्रीय पद्धतीने टाकलेली अतिरिक्त माती काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने…

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ७२ वर्षांच्या प्रमोद नाईक यांनी घेतला कोलू फिरवण्याच्या अमानवीय शिक्षेचा अनुभव !

मुंबई:स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अंदमानात कोलूला जुंपून तेल काढण्याची अमानुषीय शिक्षा देण्यात आली होती. यात…

उन्हाळ्याच्या सुट्टीत भारतीयांची कौटुंबिक आणि समूह प्रवासाला पसंती : कायक

मुंबई : उन्हाळा जवळपास आला आहे आणि भारतीय पर्यटक त्याचा अधिकाधिक आनंद घेण्याची योजना आखत आहेत,…

जागतिक होमिओपॅथी दिन : हार्मोनल असंतुलनामुळे उद्भवते केस गळतीची समस्या!

मुंबई : केस गळणे किंवा टक्कल पडणे याचा संबंध अनेकदा आनुवंशिकतेशी जोडला जातो, पण खरं तर…

‘रावरंभा’ चित्रपटात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ‘शाहीन आपा’च्या भूमिकेत

मुंबई : आपल्या अभिनयाने आणि बिनधास्त स्वभावाने कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नवीन काय घेऊन…

मुंबईतील निवासी जागांच्या मागणीतील १ आणि २ बीएचकेचे वर्चस्व कायम- मॅजिकब्रिक्स प्रॉपइंडेक्स अहवाल

मुंबई : मॅजिकब्रिक्स प्रॉपइंडेक्स अहवाल जानेवारी-मार्च २०२३ नुसार (Magicbricks PropIndex Report) मुंबईतील निवासी मालमत्तांच्या मागणी मागील…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रेल्वे हद्दीतील झोपड्यासांठी ‘एस आर ए’ प्रमाणे योजना राबविण्याबाबत खासदार गोपाळ शेट्टी यांनी लिहिले पत्र !

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रेल्वे हद्दीतील झोपड्यासांठी ‘एस आर ए’ प्रमाणे…

कुष्ठ पीडितांच्या वसाहतीसाठी समाज कल्याण केंद्राचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते उद्घघाटन !

मुंबई : भाजप स्थापना दिन ६ एप्रिल देशभरात साजरा करण्यात आला. अंत्योदय हे भाजपचे मुलमंत्र आहे.…